मुंबई, 24: पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन धोरण – २०२४ तयार करण्यात आले आहे. याद्वारे राज्यात अंदाजे १ लाख कोटींची गुंतवणूक, १८ लाख रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये १०
मुंबई, 24: पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन धोरण – २०२४ तयार करण्यात आले आहे. याद्वारे राज्यात अंदाजे १ लाख कोटींची गुंतवणूक, १८ लाख रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये १०
मुंबई, 24 : शासन गोरगरीब, सर्वसामान्यांना लाभ मिळावा, यासाठी योजना राबवत असते. अशा घटकांकडून पैसे काढणे हे योग्य नाही, त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असे
मुंबई, 24 : अर्थसंकल्पात समाविष्ट आणि महत्वाकांक्षी म्हणून जाहीर केलेल्या सात योजनांचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रत्येक योजनेसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करा. या योजनांचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येईल. त्यासाठी
शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन पंढरपूर, 24 : कृषी प्रदर्शनामधून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होते. हे नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतात वापरून त्यातून भरघोस
ठाणे, 24 विकासकामधील अंतर्गत कलहामुळे ठाण्याच्या नौपाड्यातील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुर्नविकास बराच काळ रखडल्याने शेकडो रहिवाशी त्रस्त झाले होते.अखेर, आमदार संजय केळकर यांनी संघर्ष आणि समन्वयातुन रखडलेला पुर्नविकास दृष्टीपथात
ठाणे, 24 – लाठी काठी अर्थात सिलंबम क्रिडा प्रकाराच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सिग्नल शाळेच्या चार मुलींनी दैदिप्यमान यश संपादन केले. शाळेच्या मुलींनी १ सुवर्ण व ३ रौप्य पदकांची कमाई केली. पुणे
नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेण्यासाठी आज झाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाली बैठक ठाणे, 24 – ठाणे महापालिका कार्य़क्षेत्रातील ज्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत अशा अतिधोकादायक (सी १ श्रेणीमधील) इमारती
प्रवाशाचे गाडीत सापडलेले पैशाचे पाकीट दिले परत ठाणे, 24 : शुक्रवार दि १९ ला मध्य रात्री कोल्हापूर ठाणे ही एसटी प्रवाशांना वंदना एसटी स्टँडवर सोडुन आगार क्रमांक २ येथे नेहमी
ठाणे, 24 रोहा येथील बेक कंपनीतील ॲग्रीमेंटवर सही करताना २० कंत्राटी कामगारांना कायम केले जाणार आहे. कोरस कंपनीतील काही कंत्राटी कामगार कायम होणार आहेत. व्यवस्थापन, कामगार व युनियन यांच्या सामंजस्याने
सर्वसामान्यांना दिलासा;विकसित भारत संकल्पनेला बळ पंतप्रधानांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास ठरविला सार्थ मुंबई, 24: कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय