नागपूर,30: देशातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून जे वैभव मिहानच्या माध्यमातून नागपूरला मिळत आहे, त्या वैभवाचा पाया हा शिवणगाव येथील अनेक कुटुंबांच्या योगदानातून साकारलेला आहे. शिवणगाव मधील प्रकल्पग्रस्त रहिवासीयांना न्याय भेटला पाहिजे,
नागपूर,30: देशातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून जे वैभव मिहानच्या माध्यमातून नागपूरला मिळत आहे, त्या वैभवाचा पाया हा शिवणगाव येथील अनेक कुटुंबांच्या योगदानातून साकारलेला आहे. शिवणगाव मधील प्रकल्पग्रस्त रहिवासीयांना न्याय भेटला पाहिजे,
राज्यस्तरीय उल्लास मेळावा-२०२४ चे उद्घाटन संपन्न पुणे, 30 : देशाच्या प्रगतीसाठी साक्षरता अभियान खूप महत्वाचे असून केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेवून राज्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे
पुणे, 30: सद्याचे आंतरजालाच्या युगात ई- लर्निंग खूप महत्व असून शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील यशस्वी विजेत्यांनी ई-लर्निंग साठीच्या साधनांसाठी या व्हिडिओंचा उपयोग करत गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन
पुणे,30 :- राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतेलेले निर्णय, राबविण्यात आलेल्या योजना, उद्योजकांना उपलब्ध करुन दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा, औद्योगिक वसाहतीत केलेली पायाभूत सुविधांची कामे यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर
स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोरम मॉलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन ठाणे 30 – सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे, याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. ठाणे बदलतंय..हे दृश्य स्वरूपात
स्वच्छता पंधरवड्यानिमित्त महापालिकेतर्फे रॅलीचे आयोजन ठाणे 30- ‘रुबाबदार ठाणे शहराचा मी जबाबदार नागरिक..’ ‘स्वभाव स्वच्छता.. संस्कार स्वच्छता’, ‘इतरत्र कुठेही कचरा टाकू नका.. आपले शहर स्वच्छ ठेवा’ असा संदेश देणारी ‘स्वच्छता
सातारा, 27 : पाटण मतदारसंघातील विविध विकास कामांना तसेच प्रकल्पांना शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. आचार संहितेच्या पूर्वी मंजूर कामांची निविदा तात्काळ काढून कामे लवकरात लवकर सुरु करावीत, असे निर्देश
जळगाव 27 – सामाजिक न्याय विभागाच्या सर्व गरीब गरजू आणि मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या योजना ग्रामिण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान निश्चित उपयोगी पडेल, अशी आशा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त
अमरावती, 27 : अमरावती शहर आणि परिसराच्या विकासासाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. यातून शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण होतील. एकाच दिवशी 1420 कोटी रूपयांच्या कामांचे लोकार्पण आणि
ठाणे 27 : प्रत्येकाने माझे घर, माझा परिसर, माझे गाव त्याचबरोबर माझे शहर देखील स्वच्छ राहिल असा गुण अंगीकारला पाहिजे तरच आपले शहर, राज्य व पर्यायाने देश स्वच्छ होण्यास मदत