Monday, April 6 2026 8:24 am

अधिक पारदर्शकतेने ग्राहकांना सेवा द्याव्यात – अन्न, नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे

मुंबई 27 : अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हा विभाग सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असलेला विभाग आहे. सेवा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या त्रिसुत्रीचा अवलंब करुन विभागाचे काम अधिक

शौर्य आणि त्यागाची प्रेरणा देणारा शहीद वीर बाल दिवस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 27 : गुरू गोविंद सिंग यांनी देशासाठी, समाजाचे, संस्कृतीचे, धर्माचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचे बलिदान दिले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार गुरू गोविंद सिंगजी यांचे दोन पुत्र जोरावर

महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे अनावरण

मुंबई, 27 : राज्याची प्रगती तेथील ‘ईज ऑफ लिव्हींग’ वर अवलंबून असते. त्यामुळे शासनही राज्यातील ‘ईज ऑफ लिव्हींग’ सुधारण्यासाठी प्राधान्याने काम करीत आहे. नागरिकांना विविध सेवा विनाविलंब मिळतात की नाही,

लोककेंद्रित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 27 : राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा सर्व विभाग तयार करीत आहेत. या आराखड्यात लोककेंद्रीत योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना तसेच राज्याचे पुढारलेपण कायम

रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंड्सच्या वतीने `प्रोजेक्ट नवरंग’च्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील आदिवासी मुलांना मदतीचा हात

ठाणे, 24 – रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंड आणि फॅंड्री फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “नवरंग: मन, शरीर आणि आत्मा” हा विशेष कार्यक्रम शनिवार, २१ डिसेंबर रोजी शहापूर येथील

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडवर

खोपट बस स्थानकाची केली पाहणी ठाणे,24 – नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात आले. राज्याच्या परिवहन मंत्री पदाची जबाबदारी प्रताप सरनाईक यांना देण्यात आली. लगेच रविवारी सकाळी प्रताप सरनाईक यांनी

शहरविकास विभागातील अधिकारी ठाणेकरांची करतात अडवणूक.. – आ. संजय केळकर.

वर्षानुवर्षे खुर्ची उबवणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवा ठाणे, 24 – ठाणे महापालिकेच्या शहरविकास विभागातील काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर असल्याने त्यांनी स्वतःचे साम्राज्य निर्माण केले आहे. परिणामी अनेक कामांत ते अडवणूक करत

विनाविलंब कामे पूर्ण करणे हाच सुशासन प्रशासनाचा महत्वाचा धागा – उपायुक्त उमेश बिरारी

ठाणे 24 : शासनाचा कारभार हा चांगल्या प्रकारे राबविणे म्हणजेच सुशासन प्रशासन. शासनाकडून प्रसिध्द होणारा किंवा अभ्यागतांकडून येणारा प्रत्येक सरकारी कागद हा काळजीपूर्वक वाचला की अनेक कामे सहज सोपी होतात.

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाने सामाजिक मुद्द्यांवर प्रभावीपणे भाष्य करणारा कलाकार चित्रपटसृष्टीने गमावला -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 24 : सामान्यांचा संघर्ष, त्यांचे प्रश्न चित्रपटातून मांडणारे दिग्गज दिग्दर्शक पद्मश्री श्माम बेनेगल यांच्या निधनामुळे सामाजिक बांधलकी जपत चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ

पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर महसूल कार्यालयांच्या रचनेबाबत गांभिर्याने विचार सुरु – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सर्वसामान्यांनी दिलेल्या विश्वासाशी अधिक कटिबध्दता ️कोणत्याही परिस्थितीत नियमाच्या बाहेर बदल्या होणार नाहीत ️सर्वसामान्यांना परवडेल असे रेतीचे राहतील दर नागपूर,24 : सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने आमच्यावर जबाबदारी दिली आहे. साध्या-साध्या गोष्टीसाठी