Thursday, April 2 2026 8:33 pm

फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, 27 : टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबईच्या सदस्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. टेक स्टार्ट अप इकोसिस्टमच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच महाराष्ट्राला

देशाच्या फाळणीच्या वेदना सोसलेल्या हशु अडवाणी यांचे समाजसेवेसाठी योगदान अतुलनीय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 27: साधी राहणी उच्च विचारसरणीचा अंगीकार करीत हशुजी अडवाणी यांनी समाजसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. त्यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात झाला. देशाची फाळणी झाल्यानंतर फाळणीच्या वेदना सोसत निर्वासित

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

ठाणे,25:- सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेंतर्गत रु.5 हजार प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. यासाठी खरीप 2023

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयागराज येथे कुंभस्नान

शिवसेनेच्या मंत्र्यांनीही केले शाही स्नान महाकुंभाच्या चोख व्यवस्थेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे केले कौतुक प्रयागराज, 25 – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी सौ. लता शिंदे

येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून ” स्कूल बसेस ” साठी नियमावली लागू करणार. परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक

मुंबई, 25 शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेस साठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे . त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य

जळगाव विद्युत क्रांती – भविष्य उजळवणारी ऊर्जा नव चक्राची गती!

ऊर्जा ही कोणत्याही प्रदेशाच्या विकासाची मुख्य धुरा आहे. जळगाव जिल्हा आता केवळ केळी उत्पादनासाठीच नव्हे, तर ऊर्जाक्षेत्रातील क्रांतिकारी बदलांसाठीही ओळखला जात आहे. प्रगत तंत्रज्ञान, नव्या ऊर्जा प्रकल्पांचे नियोजन, वीज वितरण

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित करावेत- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नाशिक, 25 : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम निश्चित करताना आर्थिक दुर्बल घटकातील पात्र तरुणांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून घ्यावे,

कोल्हापूर जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात मोठा वाव, क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त निधी मिळावा म्हणून प्रयत्न करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, 25: जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात मोठा वाव असून खेळाडूंना आवश्यक सुविधा त्या त्या ठिकाणी मिळाव्यात असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जिल्ह्याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके देशाला

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातील बाजार समित्या सक्षम करणार; अर्थसंकल्पात हक्काचा निधी देण्यासाठी प्रयत्न करणार – पणन मंत्री जयकुमार रावल

पुणे, 25:बाजार समित्या या कृषि पणन व्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे. अगदी कोरोनाच्या काळातही सर्व व्यवहार ठप्प असतांनाही, बाजार समित्यांनी शेतमालाची पुरवठा साखळी कार्यक्षमपणे हाताळून सुरळीत राखली. त्याची सरकारने, जागतिक बँकेने

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात ‘जनता दरबार’ संपन्न; ५६० नागरिकांनी मांडल्या आपल्या समस्या

ठाणे,25:- ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या समजून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत “जनता दरबार” ठाणे शहरातील रघुवंशी हॉल, 8, खारकर आळी रोड, जांभळी नाका,