ठाणे, 16 : महर्षी वाल्मीकी ऋषी, व्यास मुनी, भृशुंडी ऋषी, कर्ण राजा, अशा संत, नरवीरांचा वारसा लाभलेला कोळी समाज शिक्षणाचा आधार घेऊन सक्षम होत आहे. या समाजातील अधिकतम बांधव पारंपरिक
ठाणे, 16 : महर्षी वाल्मीकी ऋषी, व्यास मुनी, भृशुंडी ऋषी, कर्ण राजा, अशा संत, नरवीरांचा वारसा लाभलेला कोळी समाज शिक्षणाचा आधार घेऊन सक्षम होत आहे. या समाजातील अधिकतम बांधव पारंपरिक
ठाणे 16 : समाजाचे आपण ऋण लागतो आणि ते ऋण आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फेडले पाहिजे या भावनेने आपल्या पंचक्रोशीतील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, किंबहुना आर्थिक चणचणीमुळे
‘कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न खेड, 15 :समाजाच्या विकास प्रक्रियेत पत्रकारांचे योगदान महत्वाचे, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री ना.योगेश कदम यांनी येथे केले.
नांदेड 15:- अनेक वर्षापासून जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने पुढील वर्षापर्यंत म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीपर्यत त्यांचे स्मारक उभारणी करण्यात येईल,
नंदुरबार, 15 : शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावा. आपल्या शाळेसाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी करण्याच्या भावनेने कर्तव्य करावे, असे आवाहन शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. मंत्री
धुळे, 15 : राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केल्या. येथील शासकीय विश्रामगृह, गुलमोहर येथे शिक्षण विभागातील
जळगाव 15 – उद्योग सुलभतेसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक ‘उद्योग भवन’ उभारले जात असून, कुसुंबा व चिंचोली येथे 285 हेक्टर जागेचे भूसंपादन करून नवीन MIDC विकसित करण्याची प्रक्रिया सुरू
अहिल्यानगर, 15 – केवळ पुस्तकांचा अभ्यास करून नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती घडवण्यामध्ये क्रीडा शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तरुण पिढीच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे प्रश्न
नाशिक, 15: जिल्हा मध्यवर्ती बँकचे जवळपास 50 हजार शेतकरी सभासद आहेत. या शेतकऱ्यांनी त्यांची बँकेतील खाती सुरू करून खात्यावर व्यवहार सुरू करावेत. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून बँकेचे व्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्यास
सिंधुदुर्गनगरी, 15:- जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि त्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे जिल्हा नियेाजन समितीअंतर्गत देण्यात येणारा निधी अखर्चित राहता कामा नये. जनतेचा