*मॅनहटन कम्युनिटी कॉलेज समवेत करार *- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर* मुंबई, २१- मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बटालियनच्या ज्ञानाच्या लोकशाही नियंत्रणाने जागतिक स्तरावर कमी खर्च होणार असून, कौशल्य विकासाबरोबरच अभ्यासक्रमाच्या विस्तार
*मॅनहटन कम्युनिटी कॉलेज समवेत करार *- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर* मुंबई, २१- मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बटालियनच्या ज्ञानाच्या लोकशाही नियंत्रणाने जागतिक स्तरावर कमी खर्च होणार असून, कौशल्य विकासाबरोबरच अभ्यासक्रमाच्या विस्तार
ठाणे, 21 – रस्त्यावर फिरणाऱ्या व वास्तव्य करणाऱ्या मुलांना संरक्षण देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्या निधीतून महिला व बालविकास विभागाने सुरु केलेल्या फिरत्या पथकाच्या राज्यातील पहिल्या बालस्नेही बसचे
कोल्हापूर . 20 : पर्यावरण समतोल राखण्यासाठी शासनाच्या विविध योजना व उपक्रम राबवून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढवण्यासाठी 25 लाख हेंद्रीय शेतकरी प्रयत्न करत असून,
कोल्हापूर, दि. २० : कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली. काडसिद्धेश्वर
मुंबई, दि. २१ : शाहीर कृष्णराव साबळे यांची जन्मशताब्दी थाटात साजरी करण्यात येणार असून त्यासंदर्भात शाहीर कृष्णराव साबळे जन्मशताब्दी समितीची बैठक सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली
मुंबई, २० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वी च्या लेखी परीक्षांना उद्या मंगळवार दि. २१ फेब्रुवारी पासून सुरूवात होत आहे. परीक्षा
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्र्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आग्रा (उत्तर प्रदेश) येथील
मुंबई, २० :तालुका स्तरावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीतून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व आणि प्रलंबित अशी २४१ प्रकरणे तडजोडीद्रारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत सबंधित ग्राहकांना
*ठाणे, २०– ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करणाऱ्या एका मुख्य अशुद्ध जलवाहिनीची वेगवेगळ्या सहा ठिकाणी गळती काढण्याचे काम २१ ते २४ फेब्रुवारी या काळात होणार आहे. या काळात शहराला
ठाणे, २० – कोपरी येथील सर्वाधिक वर्दळीच्या अष्टविनायक चौकात मूळ रस्ता आणि त्याची केलेली दुरूस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची केल्याबद्दल कंत्राटदाराला ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीन वर्षांसाठी