मुबंई, 20 : राज्यातील पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी जि. सिंधुदुर्ग या दरम्यान ८०२ कि.मी. लांबीचा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत होणार आहे. या महामार्गासाठी भूसंपादन करण्यापूर्वी प्रत्येक
मुबंई, 20 : राज्यातील पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी जि. सिंधुदुर्ग या दरम्यान ८०२ कि.मी. लांबीचा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत होणार आहे. या महामार्गासाठी भूसंपादन करण्यापूर्वी प्रत्येक
मुंबई,20 : महिला बचत गटांना रोजगार निर्मिती व उद्योगवाढीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मविम) माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी
राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ता रुंदीकरण, उड्डाणपुलांची कामे हाती घेण्याचे निर्देश मुंबई, 20 :- पुण्यातील जागतिक दर्जाचे आयटी हब अशी ओळख असणाऱ्या ‘राजीव गांधी
विम्याचे संरक्षण, कुटूंबियांना मोफत उपचार, ग्रॅज्युईटी आणि मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार रिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई, 20 :- शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालवून प्रतिदिनी हातावर पोट असलेल्या
वरळीत शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन साजरा ग्रामसभा ते विधानसभा या निर्धाराने कामाला लागण्याचे कार्यकर्त्यांना आदेश मुंबई, 20- जकाँग्रेसच्या व्होट बँकेवर उबाठा निवडणूक जिंकले. बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली.
मरीन ड्राईव्ह ते हाजी अली उत्तर वाहिनी खुली मुंबई, १०: ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा’वरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी आजपासून खुली करण्यात
मुंबई,6 : मान्सून काळात वीज पडून शेतकऱ्यांसह अनेकांचा मृत्यू होतो. या घटना टाळण्यासाठी शासनाने ‘दामिनी: लाईटनिंग अलर्ट’ हे मोबाईल ॲप तयार केले आहे. हे ॲप भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत
मुंबई,30 : भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञान,
मुंबई, 30 : केंद्रिय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीसाठी सर्व राज्यांना मतदानाचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच मतदानाची टक्केवारी कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी,
मुंबई, 30 : सन २०२४-२०२५ या चालू होणाऱ्या वर्षातील दिनांक ०१ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि