सर्वसामान्यांना दिलासा;विकसित भारत संकल्पनेला बळ पंतप्रधानांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास ठरविला सार्थ मुंबई, 24: कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय
सर्वसामान्यांना दिलासा;विकसित भारत संकल्पनेला बळ पंतप्रधानांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास ठरविला सार्थ मुंबई, 24: कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय
मुंबई, 18 : राज्यात मतदार याद्यांचा १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकाच्या आधारावर “विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (दुसरा)” राबविण्यात येत आहे. या कालावधीत मतदारांनी नोंदणी केलेले नाव, पत्ता, वय व
गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ माओवादी ठार; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक मुंबई, 18: महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवादी ठार झाले असून घटनास्थळावरून पोलिसांनी स्वयंचलित
मुंबई, 15 : ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात असलेले मौजे शिळगावात एका 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी 9 जुलै रोजी उघडकीस आली. मौजे शिळगावातील
मुंबई, 15 – मुंबई हे देशाचे पॉवर हाऊस असून महाराष्ट्राला जगातील शक्ती केंद्र आणि मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणे हे स्वप्न असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र
मुंबई, १२ – प्रवासी व कामगाराच्या समस्या, तक्रारी, सुचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा होण्यासाठी येत्या सोमवार पासून आगारनिहाय “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन” आयोजित करण्यात येत
– महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री व आमदार केळकर यांचा सत्कार मुंबई, 12 – वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यान्वित करू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
मुंबई, 11 : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत सृजन ट्रस्टला ३० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सृजन संस्था डिपेक्स
मुंबई, 11 : राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत
मुंबई, 11 : पुणे जिल्ह्यातील वाघोली गावातील समस्यासंदर्भात आज उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. वाघोलीतील मूलभूत सुविधासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री श्री. सामंत यांनी दिले.