मुंबई, 21: बांबू लागवडीसाठी खड्डे खोदणे व बांबू कापणे या कामांसाठी मानवविरहित यंत्राचा वापर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष तथा
मुंबई, 21: बांबू लागवडीसाठी खड्डे खोदणे व बांबू कापणे या कामांसाठी मानवविरहित यंत्राचा वापर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष तथा
मुंबई, 21 :- ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यासंदर्भात जलजीवन मिशन योजना महत्त्वाची असून यामुळे अनेक गावात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. यामुळे या योजनेतील कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी या
नाशिक महापालिका भरतीत कश्यपी प्रकल्पग्रस्तांना ठरलेल्या टक्केवारीनुसार प्राधान्य द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना मुंबई, 21 :- कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. कश्यपी प्रकल्पातील पाण्याचा नाशिक
मुंबई, 21 :- पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक नियमितपणे येत असतात. येथील नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे शहरातील साफ-सफाईबरोबरच हाताने मैला उचलण्याचे काम केले आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विविध
मुंबई, 21 :- पुणे जिल्ह्यातील लोणावळा व खंडाळा ही राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे असून येथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. या शहराच्या भविष्यातील लोकसंख्येचा,
मुंबई, 21 :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक, दंतव्यंगोपचारशास्त्र (Orthodontics and Dentofacial Orthopedics), शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालय, गट-अ या पदाच्या मुलाखती दि. ९ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या
मुंबई, 21 :आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश मुंबई शहर
राज्यभरातून शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवात सहभागी होण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे आवाहन स्वागतासाठी परळी वैद्यनाथ नगरी सज्ज! मुंबई 21 : परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या
विविध उपाययोजना तातडीने राबवण्याचे दिले निर्देश मुंबई, 21 : राज्यात काही ठिकाणी खरीप पिकांवर व विशेष करून सोयाबीन व कपाशीवर बोंडअळी व अन्य किडींचा प्रादुर्भाव असल्याचे उघड झाले. याबाबत कृषिमंत्री
मुंबई, 21 : समाजमाध्यमांचा वाढता वापर, बदललेली जीवनशैली यामध्ये सुद्धा ग्रंथालयाचे महत्व अबाधित आहे. ग्रंथ आणि ग्रंथालय हे शाश्वत असून वाचनसंस्कृती ही ग्रंथालयांमुळेच टिकून आहे. वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक