’विज्ञानमंच’ या उपक्रमांतर्गत झाली विज्ञान सहल ठाणे ०७ : आकाशगंगेचा प्रवास, ग्रह ताऱ्यांचे अद्भूत विश्व, विज्ञानातील गमती जमती, सिद्धांत, नियम यांचे प्रत्यक्षातील सादरीकरण अशा संपूर्णपणे विज्ञानमय वातावरणात ठाणे महापालिकेच्या शाळांतील
’विज्ञानमंच’ या उपक्रमांतर्गत झाली विज्ञान सहल ठाणे ०७ : आकाशगंगेचा प्रवास, ग्रह ताऱ्यांचे अद्भूत विश्व, विज्ञानातील गमती जमती, सिद्धांत, नियम यांचे प्रत्यक्षातील सादरीकरण अशा संपूर्णपणे विज्ञानमय वातावरणात ठाणे महापालिकेच्या शाळांतील
ठाणे, 7 ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता टिकून राहावी म्हणून शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. विजेत्या ग्रामपंचायतींना 60 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत बक्षिसे
ठाणे 6 : भूखंडधारक किंवा शेतकरी यांना सरकारकडून मिळालेल्या जमिनींचे पुन्हा सरकारी कामांसाठी हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर मौजे कावेसर येथील पहिल्या दोन भूखंडधारकांना शुक्रवारी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर
ठाणे, 6: आचार्य श्री महाश्रमणजी व अनुव्रत विश्वभारती सोसायटीने सुरू केलेल्या नशामुक्त समाज निर्मितीच्या अभियानात राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे
उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांनी आयोजित केले विशेष शिबीर ठाणे 06 :- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 फेब्रुवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि.
जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष” कार्यान्वित ठाणे,06- मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त
ठाणे, 06 :- वाहतूक नियमांचं उल्लंघन ( Violation of Traffic Rules) करणाऱ्या लोकांवर दंड आकारला जातो. यात ओव्हर स्पीड असो किंवा चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे, सिग्नल तोडणे इत्यादी नियमांचं उल्लंघन
ठाणे जिल्ह्यातील कामांवर केंद्रीय पथकाचे समाधान ठाणे, 6 : केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या सदस्या जाग्रिती सिंगला आणि केंद्रीय भूजल मंडळ विभागाच्या वैज्ञानिक वैष्णवी परिहार यांनी काल (दि.3 नोव्हेंबर) रोजी ठाणे
ठाणे 6 – सरकार मराठ्यांना युद्ध पातळीवर कुणबी दाखले देण्याकरिता मॅरेथॉन बैठका घेत आहे; याचाचअर्थ युद्धपातळीवर ओबीसींवर अन्याय होणार आहे. झुंडशाहीच्या जोरावर जर मराठ्यांचा समावेश ओबीसींमध्ये केला. तर तो आम्ही
ठाणे 3 :- ठाणे जिल्ह्यातील सर्व विभागांनी जलशक्ती अभियानांतर्गत उत्तम काम केले असून यापुढेही असेच काम सुरु ठेवावे, असे प्रशंसोद्गार राष्ट्रीय नीती आयोगाच्या सदस्या श्रीमती जागृती सिंघला यांनी आज येथे