ठाणे, 13 :- ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी नेमून दिलेली कामे गांभीर्यपूर्वक लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा अत्यंत कठोर शब्दात
ठाणे, 13 :- ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी नेमून दिलेली कामे गांभीर्यपूर्वक लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा अत्यंत कठोर शब्दात
ठाणे, 13 :- ठाण्यातील खोपट बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना 2025 चे व नवीन इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण नुकतेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न
ठाणे, 13 :- दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे मोटार वाहन विभाग आयोजित रस्ता सुरक्षित अभियान अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन
नवी मुंबई, पालघर, मुरबाड, नाशिक,धुळे, साक्री, परभणी येथील उबाठा गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश ठाण्यातील आनंदआश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न ठाणे 06 – :- उबाठा गटाचे प्रमुख
ठाणे 06 – ठाणे आणि उपनगराचे लक्ष लागून राहिलेली आणि गेली ३८ वर्षे अखंडीतपणे सुरू असलेली रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला ८ जानेवारीपासून सुरू होत आहे. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे
* दोन वेळा गुलाब देणार; तिसऱ्यांदा थेट रिकामे हंडे फेकणार -मर्जिया पठाण यांचा इशारा ठाणे 06 – पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने करूनही ठामपा प्रशासनाकडून मुंब्र्यावर अन्याय केला जात आहे. मुंब्रा –
वैयक्तिक शौचालयाचा वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटूंबांचा होणार गौरव गावस्तरावर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे ठाणे, 03 – कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी
आ. संजय केळकर यांची दोन्ही महापालिका अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक ठाणे, 31 – मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त ५० एमएलडी पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर यांनी आज दोन्ही महापालिकेच्या
ठाणे, 31- जिल्हा परिषद ठाणे ग्रामीण भागातील शासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असते. जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या दृष्टीकोणातून महत्त्वाचे आणि शिक्षण विभागाचे कामकाज विस्तृत असल्याने योग्य तो समन्वय ठेवण्यासाठी प्राथमिक शिक्षण
ठाणे,31 :- महाराष्ट्र कायम अग्रगण्य राहिलेला आहे. 1977 ला नवी मुंबई मार्केट कमिटी बनविण्यात आली त्यावेळी ती भारतातली आणि आशिया खंडातील सर्वात मोठी मार्केट कमिटी होती. काळाच्या ओघात अनेक नवीन