वर्षानुवर्षे खुर्ची उबवणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवा ठाणे, 24 – ठाणे महापालिकेच्या शहरविकास विभागातील काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर असल्याने त्यांनी स्वतःचे साम्राज्य निर्माण केले आहे. परिणामी अनेक कामांत ते अडवणूक करत
वर्षानुवर्षे खुर्ची उबवणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवा ठाणे, 24 – ठाणे महापालिकेच्या शहरविकास विभागातील काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर असल्याने त्यांनी स्वतःचे साम्राज्य निर्माण केले आहे. परिणामी अनेक कामांत ते अडवणूक करत
ठाणे 24 : शासनाचा कारभार हा चांगल्या प्रकारे राबविणे म्हणजेच सुशासन प्रशासन. शासनाकडून प्रसिध्द होणारा किंवा अभ्यागतांकडून येणारा प्रत्येक सरकारी कागद हा काळजीपूर्वक वाचला की अनेक कामे सहज सोपी होतात.
सर्वसामान्यांनी दिलेल्या विश्वासाशी अधिक कटिबध्दता ️कोणत्याही परिस्थितीत नियमाच्या बाहेर बदल्या होणार नाहीत ️सर्वसामान्यांना परवडेल असे रेतीचे राहतील दर नागपूर,24 : सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने आमच्यावर जबाबदारी दिली आहे. साध्या-साध्या गोष्टीसाठी
पेपरलेस कोर्टची संकल्पना होणार साकार; वेळ, पैसे, जागेची होणार बचत सांगली,24 : न्यायालयीन अभिलेख्यांचे संगणकीकरण करण्याचा पायलट प्रोजेक्ट राज्यात सांगली जिल्ह्यात राबवला जात आहे. या माध्यमातून पेपरलेस कोर्टची संकल्पना साकार
पुणे, 24 : श्री क्षेत्र तुळापूर येथील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल तसेच जगाला हेवा वाटेल अशा
पुणे, 24 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था (सारथी) मुख्यालयाच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी
पुणे, 24 : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास ग्रामीण प्लस योजनेतंर्गत देशातील तसेच राज्यातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण
नागपूर, 24 : महसूल विभागाकडून सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा असून त्यानुरुप कार्यक्षमता वाढवून जनतेला जलद व गतीमान सेवांचा लाभ देण्यासाठी कार्यक्षमता वाढवा. अशी सुचना करतांना महसूल विभागाला आवश्यक असलेले मनुष्यबळ
अहिल्यानगर 23 – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे होते. जलसंपदा मंत्री (गोदावरी
कोल्हापूर, 23 : बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी बालविवाह होऊच नयेत, म्हणून शाळा, महाविद्यायांमध्ये मुलामुलींच्या समुपदेशनावर भर द्या, असे निर्देश देऊन अवैधरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी सोनोग्राफी सेंटरच्या