Wednesday, March 25 2026 10:29 am

Category: महाराष्ट्र

Total 2494 Posts

जनतेच्या अर्जांवरील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर, 21 : विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही होवून या अर्जाची सद्यस्थिती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळण्यासाठी पब्लिक ग्रिव्हेन्सेस

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयोतून स्थानिकांना अधिकाधिक रोजगार द्या – रोहयोमंत्री भरत गोगावले

नागपूर, 17 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी लागणारे सर्व सहकार्य शासनाच्या माध्यमातून केले जाईल. विकासकामांची आखणी सामूहिक हित लक्षात

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा नगरपालिका क्षेत्रात “वार्ड भेट समस्या समाधान अभियाना”च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर,17 :- पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, घरकुलासाठी जागेची अडचण, नगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा, रस्ते यासह नागरी क्षेत्रातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी आज नागरिकांनी थेट विभागीय आयुक्तांसमेार मांडल्या. विभागीय आयुक्त

राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

खडवली येथील शासकीय निरीक्षण गृहाची केली पाहणी संस्थेतील संशयास्पद नोंदींची चौकशी करा; बालिका आश्रमांवर देखरेख वाढवण्याचे निर्देश ठाणे, 17 :- ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची

वंचित उपेक्षितांसाठी झटणारे महादेव कांबळे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

ठाणे, 16 : आपल्या आयुष्यातील ४० वर्षांहून अधिक काळ समाजसेवा, शिक्षण, साहित्य, वंचित व उपेक्षित घटकांच्या सक्षमीकरणासाठी अतुलनीय योगदान देणारे आणि आजही वयाच्या 83 व्या वर्षी सतत समाजासाठी कार्य करणारे

नरेश बिरवाडकर यांना कोकण मराठी पत्रकार संस्थेचा कामगार रत्न पुरस्कार प्रदान

ठाणे, ता. 16 : शिपिंग क्षेत्रातील कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळावेत, यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या व कामगारांचे प्रश्न समजावून घेवून ते तडीस नेण्यासाठी सतत कार्यशील असलेले कामगार नेते नरेश बिरवाडकर

कोळी समाजाला उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करणाऱ्या अरविंद कोळी यांना समाजभूषण पुरस्कार

ठाणे, 16 : महर्षी वाल्मीकी ऋषी, व्यास मुनी, भृशुंडी ऋषी, कर्ण राजा, अशा संत, नरवीरांचा वारसा लाभलेला कोळी समाज शिक्षणाचा आधार घेऊन सक्षम होत आहे. या समाजातील अधिकतम बांधव पारंपरिक

संदीप बिरवटकर यांना समाजभूषण पुरस्कार

ठाणे 16 : समाजाचे आपण ऋण लागतो आणि ते ऋण आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फेडले पाहिजे या भावनेने आपल्या पंचक्रोशीतील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, किंबहुना आर्थिक चणचणीमुळे

गुंतवणूक परिषद म्हणजे जळगावच्या उज्ज्वल औद्योगिक भवितव्यासाठीचा निर्धार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव 15 – उद्योग सुलभतेसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक ‘उद्योग भवन’ उभारले जात असून, कुसुंबा व चिंचोली येथे 285 हेक्टर जागेचे भूसंपादन करून नवीन MIDC विकसित करण्याची प्रक्रिया सुरू

क्रीडा शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील – प्रा.राम शिंदे

अहिल्यानगर, 15 – केवळ पुस्तकांचा अभ्यास करून नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती घडवण्यामध्ये क्रीडा शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तरुण पिढीच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे प्रश्न