राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015′ लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची
राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015′ लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची
शिर्डी, 23 – येत्या काळात श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत शहर हरित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिर्डी, 23– श्रीरामपूर तालुक्यातील कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या सूचना विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या असून यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
विचारमंथन व्याख्यानमालेचे 16 वे पुष्प जागतिक वसुंधरा दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन ठाणे, 23 : नैसर्गिक स्त्रोतांमधून सतत निर्माण होणारी आणि कधीही न संपणारी तसेच परावर्तित न होणारी उर्जा म्हणजे अक्षय उर्जा.
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची विशेष उपस्थिती ठाणे, 23 – ठाण्यातली ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ ही अभिजात संगीतात विविध उपक्रम राबविणारी एक अग्रगणी संस्था आहे. एक दशकाहून अधिक काळ ह्या संस्थेतर्फे बासरी वादन
– महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आवाहन – ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांच्या सर्वेक्षणास सुरूवात ठाणे] 23 : ठाणे महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला
ठाणे, 23 : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) 2024 साठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत ठाणे महानगरपालिकेच्या कै. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत प्रशिक्षण घेणारे दिपाली महतो,
मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर ठाणे, 23: जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. पहलगाम इथे
ठाणे- 21 ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या “जनसेवकाचा जनसंवाद” या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तक्रारिंचा पाऊस पडत आहे. शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत शेकडो नागरिकांनी आ. केळकर यांची खोपट कार्यालयात
शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका गर्दी जमवणारा नेता राहिला नसल्याने राज यांची आठवण आली ठाणे, 21 भावडांना सुईच्या टोका इतकी जागा न देणाऱ्या दुर्योधनाप्रमाणे उद्धव ठाकरे हे आधुनिक