नागरिक, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचा सहभाग* *ठाणे (२९) – स्वच्छ शहराच्या जनजागृतीसाठी ठाणे महापालिकेतर्फे बुधवारी सकाळी ठाणे शहरात ‘स्वच्छता मशाल मार्च’चे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छोत्सव -२०२३ अंतर्गत शहरातील नागरिकांमध्ये
नागरिक, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचा सहभाग* *ठाणे (२९) – स्वच्छ शहराच्या जनजागृतीसाठी ठाणे महापालिकेतर्फे बुधवारी सकाळी ठाणे शहरात ‘स्वच्छता मशाल मार्च’चे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छोत्सव -२०२३ अंतर्गत शहरातील नागरिकांमध्ये
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली* मुंबई २९: भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ
मुंबई, 28 :- महिला सक्षमीकरणाची संकल्पना व्यापकप्रमाणात कृतीशील होण्यासाठी महिलांचे हक्क, त्यांचे प्रतिनिधीत्व आणि प्रगतीसाठीची संसाधने त्यांना सहजतेने उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज
ठाणे, 28 : प्राचीन भारत जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी आणि सोमपुरा अशी प्रसिद्ध विद्यापीठे होती. जिथे हजारो वर्षांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षणासाठी येत
*- महाराष्ट्र शासन-आयएफसी दरम्यान खाजगी वित्तपुरवठा उभारणी करार* *- 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या राज्याच्या उद्दिष्टाला गती मिळणार* मुंबई, 28- जीडीपीनुसार महाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठे राज्य आहे. देशाच्या उत्पादनात सर्वाधिक
मुंबई, 28 : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 28 मार्च 2023 रोजी मुंबईत वांद्रे पश्चिम येथील ताज लँड्स एंड येथे जी20 सदस्य देशांमधील ‘व्यापार आणि वित्तीय सहकार्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय
*अधिकाधिक महिलांना बचत गटांमध्ये सहभागी करुन घेण्याचे आवाहन* मुंबई, दि. २७ – महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून बचत गटांची संख्या वाढविण्याची गरज असून त्यासाठी अधिकाधिक महिलांना बचत गटांमध्ये सहभागी करुन
*अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा* मुंबई 27:- लू लू ग्रुपचे सीओओ,आरडी रेजिथ राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा करण्यात
*जालना जिल्हयातील विविध विषयांबाबत बैठक* मुंबई 27:- जालना हे औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होणारे शहर असून जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जालना आणि अंबड शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मुंबई, २७: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त चैत्यभूमी येथे करण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे