महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले निर्देश* ठाणे १० : ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रशिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाचे नूतनीकरण चार महिन्यात
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले निर्देश* ठाणे १० : ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रशिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाचे नूतनीकरण चार महिन्यात
ठाणे, 10- एशियन चॅम्पियनशिपकरीता ओरिसा भुवनेश्वर येथे झालेल्या चाचणी स्पर्धेत ठाण्यातील दोन मुली आणि एक मुलाची निवड करण्यात आली. निवड झालेल्या तिन्ही जिमनॅस्टिक मुलांचे ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी
ठाणे, 10 – कोकण विभागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बि-बियाणे, पिककर्ज आदी वेळेवर मिळण्यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे. तसेच शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आज
मुंबई, दि. ६ : कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व
मुंबई, 06 : गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कार्यरत असलेले सुधागड तालुक्यातील पिलोसरी गावचे प्रशांत नाडकर यांचे शुक्रवार, 5 मे रोजी प्रतीक्षा नगर येथील निवासस्थानी हृदय विकाराच्या
ठाणे (०६) : फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना ‘उद्या मी फी आणायला विसरणार नाही ‘ असे ३० वेळा लिहून आणण्याची शिक्षा करणाऱ्या घोडबंदर रोड येथील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलच्या शिक्षिकेला निलंबित
ठाणे,०५ :आधारकार्ड गरजेचे असुन दैनदिन व्यवहारात आधार कार्डला विशेष महत्व आहे. मात्र आधारकार्ड मिळविण्यासाठी लागणाऱ्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे अनेक नागरिक आधारकार्ड काढण्याबाबत कंटाळा करतात.ही अडचण ओळखून ठाण्याचे आमदार संजय केळकर व भाजप जिल्हाध्यक्ष आ. निरंजन
*ठाणे (५) : ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजने’ची अमलबजावणी लवकरच केली जाणार आहे. या योजनेची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. ठाण्यातील गरोदर मातांची नोंदणी, तपासण्या,
मुंबई, ५ : राज्यातील प्रागतिक पक्ष कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी भाजपसोबत जाणार नाहीत, मात्र महाविकास आघाडीने गृहीत न धरता या सर्व पक्षांना विश्वासात घ्यावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई
*भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या ईट राईट मिलेट मेळ्याचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन* ठाणे, 29 – भारताच्या नेतृत्वाखाली जगभर तृणधान्य म्हणजे श्री अन्नाला वेगळी ओळख मिळत आहे. महाराष्ट्रातील कृषि महाविद्यालयांमध्ये