संगणकीय सोडतीच्या माध्यमातून पारदर्शीपणे सदनिकांचे वाटप रहिवाशांनी मानले महापालिकेचे आभार ठाणे (22) : वर्तकनगर येथील महापालिकेच्या मालकीच्या म्हाडा इमारत क्रमांक 54,55,56 या अतिधोकादायक इमारती महापालिकेच्यावतीने निष्कसित करण्यात आल्या होत्या. त्या
संगणकीय सोडतीच्या माध्यमातून पारदर्शीपणे सदनिकांचे वाटप रहिवाशांनी मानले महापालिकेचे आभार ठाणे (22) : वर्तकनगर येथील महापालिकेच्या मालकीच्या म्हाडा इमारत क्रमांक 54,55,56 या अतिधोकादायक इमारती महापालिकेच्यावतीने निष्कसित करण्यात आल्या होत्या. त्या
मंत्रालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा मुंबई,२१ : “योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. प्राचीन संस्कृतीमध्ये योगाने आजार पळून जात. योग हे प्रतिबंधात्मक औषध म्हणून काम करीत आहे. शासन, प्रशासन यांना तणावमुक्त
आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश.. ठाणे 20 आदिवासी विकास महामंडळाच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात धान खरेदीमध्ये अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश आमदार संजय केळकर यांनी केल्यानंतर वर्षभराच्या पाठपुराव्यामुळे या
ठाणे, 20 – ‘अस्तित्व संस्था ठाणे’ पुरस्कृत ‘उन्मुक्त कलाविष्कार’ या नाट्यसंस्थेने पहिला ‘मुक्तायन’ नाट्यमहोत्सव-2023 हा येत्या ८ व ९ जुलै या दोन दिवस शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे आयोजित करण्यात
• सोमवार, २६ जून रोजी, सायंकाळी ६ वाजता. स्थळ – काशिनाथ घाणेकर नाट्यगृह • ठाणे महानगरपालिकेची ‘मंथन व्याख्यानमाला’ ठाणे (२०): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सोमवार, २६ जून
मुंबई, 20 : राज्य शासनाने मंत्रालयातील विविध विभागात प्रत्यक्ष फाईल्सचा होणारा प्रवास, त्यासाठी नागरिकांना वारंवार मारावे लागणारे हेलपाटे आदी बाबींतून मुक्त होऊन ही प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ होण्यासाठी सर्व पत्रव्यवहार
मुंबई,20 : पंढरपूर वारी सोहळ्यातील कोणीही वारकरी आरोग्य सुविधापासून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वार्थाने सज्ज असून, या वर्षी शासनाच्या आरोग्य यंत्रणेबरोबर, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना वारी दरम्यान आपले
मुंबई, 20 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर
मुंबई, दि. 19 : अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण व संशोधनासाठी विदेशात जातात. यापैकी अनेकजण विदेशात स्थायी होण्याचा प्रयत्न करतात. आयआयटीतील अनेक विद्यार्थी विदेशात स्थायिक होतात. बुद्धिवंतांचे हे स्थलांतर थांबविण्यासाठी
मुंबई 20:- राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाढवण बंदर अतिशय महत्त्वाचे ठरणार असून या बंदराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह