मुंबई, 9 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज
मुंबई, 9 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज
मुंबई 9 :- जिल्ह्यांच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनव्दारे समतोल विकास साधण्यासाठी महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी
मुंबई, 9 : शासनाच्या ११ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपये किमतीच्या शासकीय रोख्यांची विक्री १५ नोव्हेंबर रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा
मुंबई, 9 – वाढत्या प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षीची दिवाळी फटाकेमुक्त आणि दिवे लावून साजरी करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, असे आवाहन
मुंबई, 9 :- प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे
ठाणे 8 – ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी यांचे आरोग्य सुरक्षितता व आर्थिक कल्याणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 100 (3) मधील तरतुदीच्या
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा संघर्षाच्या गडकिल्ले स्पर्धेत आव्हाड यांनीच केला होता सत्कार ! ठाणे, 8 : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाच्या मांडणीबद्दल मतभेद असू शकतात पण त्यांच्या योगदानाचा व वयाचा
ठाणे 8 – राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विविध योजना
ठाणे 8 – बाळकुम येथील ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव लोकार्पणानंतरही दोन वर्षे धूळखात पडून आहे. या ढिसाळ कारभाराबाबत आणि अक्षम्य दुर्लक्षाबाबत आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला. महापालिकेत झालेल्या बैठकीत
ठाणे, ८ : शहरात येण्यापूर्वी पाण्याचा प्रवास कसा होतो, त्याचे शुद्धिकरण कसे केले जाते हे जाणून घेण्यासाठी ठाण्यातील महिलांनी मंगळवारी ठाणे महानगरपालिकेच्या टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. गृहनिर्माण आणि