कोल्हापूर, 30 : राज्यातील बऱ्याच दूध संघाची स्थिती ही भूषणावह नाही तथापि कोल्हापूर येथील ‘गोकुळ दूध संघाचे’ कामकाज प्रशंसनीय आहे. त्यासाठी सर्व संचालक मंडळ अभिनंदनास पात्र आहे. राज्यासाठी गोकुळ दूध
कोल्हापूर, 30 : राज्यातील बऱ्याच दूध संघाची स्थिती ही भूषणावह नाही तथापि कोल्हापूर येथील ‘गोकुळ दूध संघाचे’ कामकाज प्रशंसनीय आहे. त्यासाठी सर्व संचालक मंडळ अभिनंदनास पात्र आहे. राज्यासाठी गोकुळ दूध
कोल्हापूर, 30 : राज्यातील शेतकरी हा मानी आहे. तो सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करतो. येथे भरलेला ‘भीमा कृषी महोत्सव’ हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा महोत्सव आहे, असे गौरवोग्दार उपमुख्यमंत्री अजित
प्रवासी संघटना, शाळाचालक, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्य़क्त केल्या भावना ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’, चौथे सत्र ठाणे 29 : ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव असावा यासाठी
नाशिक 29 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनानुसार देशात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास घडवून आणण्यासाठी अनेक सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत. या
ठाणे, 29:- मराठी भाषा ही आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. मराठी माणसाची धडाडी, संघर्ष सर्वांना ठाऊक आहे. त्यातूनच मराठी माणूस मोठा होतो. या मराठी विश्व संमेलन-२०२४ च्या माध्यमातून जगभरातील
ठाणे,29:- भारताच्या स्वातंत्र्याच्या या अमृत काळात आपण सर्वांनी मिळून आपल्या अमृतवाणी मराठीचा जगभरात प्रसार करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू या, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज नवी मुंबई येथे केले.
ठाणे,29:- कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या “रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी..! चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी..!! रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर..! येथे अहम् ता द्रवली, झाले वसुधेचे घर..!”
ठाणे 25 : 25 जानेवारी हा 2024 हा 14 वा राष्ट्रीय मतदार दिवस आज ठाणे महापालिकेत प्रतिज्ञा घेवून साजरा करण्यात आला. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला
ठाणे 25 : तुम्हाला आपले शहर कसे असावे असे वाटते?… शाळेतील स्वच्छतागृह स्वच्छ असतात का?.. बाहेर फिरताना तुम्हाला रस्त्यावर कचरा दिसतो का? अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर
बारामती, 22: राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत क्रीडा विभागाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.