महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली ठाण्यात विविध ठिकाणी होणार प्रात्यक्षिके ठाणे 16 – अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित
महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली ठाण्यात विविध ठिकाणी होणार प्रात्यक्षिके ठाणे 16 – अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित
ठाणे,16 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोपरीत सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात शनिवारी पाचव्या दिवशी सुरमयी गाण्यांची धम्माल मस्ती रसिकांनी अनुभवली. मंगलमय वातावरणात श्री अंबे मॉच्या दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः
ठाणे,16- १५० ऐरोली विधानसभा मतदासंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुचिता भिकाणे यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल सारंग, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीप
महायुतीच्या मेळाव्यात घोषणा कोल्हापूर, 16 अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे कोल्हापूरकरांची महापुराची चिंता
कोल्हापूर, 16:- महायुतीच्या उमेदवारांचा लोकसभा निवडणूकीचा अर्ज भरण्यासाठी आज रणरागिणी ताराराणींच्या कोल्हापुरात २० हजारांपेक्षा अधिक महिला शक्तिचा सागरच उसळला. कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी
मुंबई, 16 : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने
मुबंई, 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
मुंबई, 16 : मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर
मुंबई 16 : लोकशाहीच्या उत्सवात म्हणजेच निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्र मतदारांच्या स्वागताच्या प्रतीक्षेत आहे. प्रत्येक नागरिकाने लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडावी, असे
ठाणे, 10 स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्ह्यातील गावे हागदारी मुक्त करणे व ग्रामीण भागातील शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरुपी स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे विविध उपाययोजना राबवित आहे. शहरालगतच्या व हायवेलगच्या