मुंबई, 13 :- कोयना प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवा, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज दिल्या. कोयना प्रकल्पग्रस्तांचे येत्या काही महिन्यात १०० टक्के पुनर्वसन करण्याबाबत
मुंबई, 13 :- कोयना प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवा, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज दिल्या. कोयना प्रकल्पग्रस्तांचे येत्या काही महिन्यात १०० टक्के पुनर्वसन करण्याबाबत
ठाणे, 9 : क्रीडा संकुलांच्या माध्यमातून देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडावेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोपरी येथील ठाणे तालुका क्रीडा संकुल उद्घाटन सोहळयाप्रसंगी केले. ठाणे शहरातील
जळगाव, 5 – मराठी भाषा मुळात अभिजात, संपन्न, घरंदाज आहे. आज विविध क्षेत्रात मराठी भाषेचा वापर होत आहे. शासकीय पातळीवर मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र
जळगाव,2: अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुलातील उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, मदत व
बारामती, 22: राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत क्रीडा विभागाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
मुंबई, 19 : राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या लेखी
मुंबई, 19 :- भारत औद्योगिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करत असून सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. अग्नी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञान येत आहे. भारत अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात
मुंबई, 10 : आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा शास्त्रीय संगीतातील स्वर आज हरपला, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उस्ताद रशीद खान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. “शास्त्रीय
पुणे, 08: कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे शासनाचे कर्तव्य असून या कर्तव्यभावनेतून शासन नाट्य चळवळीच्या पाठीशी
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांचे प्रतिपादन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागात शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसमवेत श्री. मिश्रा यांनी साधला संवाद भारत सन २०४७