ठाणे, 23 : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) 2024 साठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत ठाणे महानगरपालिकेच्या कै. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत प्रशिक्षण घेणारे दिपाली महतो,
ठाणे, 23 : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) 2024 साठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत ठाणे महानगरपालिकेच्या कै. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत प्रशिक्षण घेणारे दिपाली महतो,
नवी मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध नवी मुंबईतील १३ नगरसेवकांचा शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संकल्प नवी मुंबई 23 – नवी मुंबईतील घरांचे
मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर ठाणे, 23: जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. पहलगाम इथे
ठाणे- 21 ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या “जनसेवकाचा जनसंवाद” या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तक्रारिंचा पाऊस पडत आहे. शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत शेकडो नागरिकांनी आ. केळकर यांची खोपट कार्यालयात
शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका गर्दी जमवणारा नेता राहिला नसल्याने राज यांची आठवण आली ठाणे, 21 भावडांना सुईच्या टोका इतकी जागा न देणाऱ्या दुर्योधनाप्रमाणे उद्धव ठाकरे हे आधुनिक
सातारा जिल्ह्यातील दरे गावातल्या शेतात यंदा केली आवाकाडोची लागवड सातारा (दरे), 21 :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. दरवर्षी आपल्या गावी
चंद्रपूर 21 : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19) वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मायनिंग ऑपरेशन कसे होते, गुणवत्ता कशी
नागपूर, 21 : विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही होवून या अर्जाची सद्यस्थिती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळण्यासाठी पब्लिक ग्रिव्हेन्सेस
नागपूर, 21 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणासाठी विविध विभागाकडे उचित कार्यवाहीसाठी अग्रेषित केल्या. त्यांनी या जनता दरबारात
बीड, 21 : बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे 93 वर्षापासून सुरू आहे. या परंपरेच्या माध्यमातून समाज