ठाणे,09:- जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील
ठाणे,09:- जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील
ठाणे, 09 – ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्या सोडविण्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या भाजपाच्या खोपट कार्यालयात साकाळी 10.30 ते 1 पर्यंत उपस्थित असतात. या
युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष रहा आरक्षण खिडक्या वाढवा, नियमित स्वच्छतेवर भर द्या पाहणी दौऱ्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना ठाण, 09 – ठाणे रेल्वे स्थानकाचा नुतनीकरणाच्या
मुंबई, 09 : एसटी महामंडळ दरवर्षी ५ हजार याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन.२०२५-२६ पासून उर्वरित २० हजार बसेस या पर्यावरण पूरक अशा सी.एन.जी. व
माजी नगरसेवक हर्षद कारकर आणि युवासेना नेत्या दिक्षा कारकर यांचा शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला मुंबई, 09 मुंबई महानगरपालिका विधी समितीचे माजी अध्यक्ष आणि २०१७
छत्रपती संभाजीनगर, 09 :- विमुक्त भटक्या जमाती, अर्ध भटक्या जमातीतील गरजू कुटुंबाला योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने डीएनटी (बीज) ही आर्थिक सक्षमीकरणासाठीची योजना सुरू केली आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा
छत्रपती संभाजीनगर, 09 :- छत्रपती संभाजीनगर विभागातील दिव्यांग यांच्या प्रलंबित अडचणी सोडविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करावी, दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य देत अडचणी तत्परतेने सोडवा, असे निर्देश विभागीय
छत्रपती संभाजीनगर, 09 :- केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज येथील जीवन विकास प्रतिष्ठानला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी आस्थेवाईकपणे विचारपूस करून संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ
जळगाव 09 : जिल्ह्यातील आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत एकूण 15 तालुक्यांमध्ये 112 गावांमध्ये सदर योजना अंमलबजावणी करण्यात
जळगाव, 09 – जिल्ह्यात 6 आणि 7 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसासह वादळामुळे सुमारे 7 हजार 235 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव