Sunday, March 29 2026 3:33 am

lokvruttant_team

5109 Posts

मुंबईत शिवसेनेचा उबाठा गटाला धक्का

तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश गोवा राज्यातील पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला धनुष्यबाण मुंबई, 20 शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन आज मुंबईतील उबाठा गटाच्या तीन

ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवींकडे

ठाणे, 20 -मुंबई महानगर क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याकडे सोपवण्यात आला

महापालिकेची तिजोरी फोडणाऱ्यांना मुंबईचा लढा आठवला

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुकंले शिवसेना राज्यात राबवणार लाडकी सून अभियान मुंबई, 20 – राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा त्यांचा

प्रयोगशाळेत ‘कोण नामदेव ढसाळ?’

मुंबई 20 कोण नामदेव ढसाळ? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? याचं ठसठशीत उत्तर प्रयोगशाळा घेऊन आली आहे. ‘नामदेव ढसाळ’ माहीत असणाऱ्या आणि नसणाऱ्या सर्वांसाठीच प्रयोगशाळेने रविवार, २२ जूनला दुपारी ४:००

“जनसेवकाचा जनसंवाद” हा उपक्रम नागरिकांच्या हक्काचा उपक्रम – आ. केळकर..

ठाणे, 20 – ठाण्याचे जनसेवक, आमदार संजय केळकर यांच्या “जनसेवकाचा जनसंवाद” हा उपक्रम ठाण्यापुरता मर्यादित न राहता मुलुंड, घाटकोपर, दादर, बदलापूर, दिवा, डोंबिवली, कल्याण, पनवेल, खोपोली पर्यंत याची ख्याती पोहचली

आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांसाठी प्रशासनाने दक्ष राहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

मुंबई, 19: वारकऱ्यांसाठी वारी मार्गात कायमस्वरूपी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. याचबरोबर आजपासून सुरू होणाऱ्या आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होणार आहेत. त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यांसह विविध

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

मुंबई, 19 श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निमंत्रण देण्यात आले. यंदाच्या आषाढी एकादशी दिवशी रविवार, दि ६ जुलै, २०२५ रोजी पहाटे

संतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे,19: आपली संस्कृती, संतांचे विचार व परंपरा जगापर्यंत पोहोचविण्यासाठी आधी ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथे शिक्षण, प्रशिक्षण देण्यात येणार असून येथे शिकणारा

मौजे साखर सुतारवाडीचे दर्जेदार पुनर्वसन करा – मंत्री मकरंद जाधव – पाटील

मुंबई, 18 : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर सुतारवाडी गावात २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टी होवून नुकसान झाले होते. गावाच्या पुनर्वसनासाठी नागरी सुविधांची कामे करण्यात आली आहेत. ग्रामस्थांच्या घरांसाठी

रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवा – मंत्री संजय राठोड

मुंबई, 18 : रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून काम सुरू करावे, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मंत्रालयात रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण