Thursday, March 26 2026 12:46 pm

lokvruttant_team

5109 Posts

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील – कृषी आयुक्त सूरज मांढरे

मुंबई 02: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार लावणाऱ्या आहेत. ‘महाकृषी एआय धोरण शेतीमध्ये अचूकता आणून शेतीची उत्पादकता ते विक्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवेल, असे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.

ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत “कृषिदिन व शेतकरी सत्कार समारंभ” उत्साहात संपन्न

ठाणे, 02 -जिल्हा परिषद ठाणे व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदिनाचे औचित्य साधून “कृषिदिन व शेतकरी सत्कार समारंभ” दि. 1 जुलै, 2025 रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय,

इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर पार करणाऱ्या जलतरणपटूंचा खासदार नरेश म्हस्के यांनी केला सन्मान

ठाणेकर जलतरणपटूंचा इंग्लंडमध्ये डंका ठाणे 02 – वेगाने वाहणारा वारा.. अंधार.. समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे 46 कि.मी.चे सागरी अंतर यशस्वीपणे पार करुन ठाण्याच्या शिरपेचात

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले मुंबई, 02 : उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह

आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने 15 ठिकाणी मोफत वह्या वाटप

ठाणे, 30 ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गरीब गरजू विद्यार्थी – विध्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येत आहे. गेली 20 वर्ष हा स्तुत्य उपक्रम आ. केळकर

विद्यार्थी हितासाठी शाळा बंद आंदोलन मागे घेण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन

ठाणे 30 : शिक्षण हक्क अधिनियम २००९अन्वये कोणत्याही संस्थेस अथवा शाळेस विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलभूत शैक्षणिक हक्कांपासून वंचित ठेवता येत नाही. तसेच, अनधिकृत शाळांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन

संपलेला पक्ष असा उल्लेख केलेल्या पक्षासोबत युतीसाठी विनवण्या करण्याची उबाठा गटावर आली वेळ

नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांचा उबाठा गटाला जोर का धक्का… उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह सात नगरसेवक आणि अनेक सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश ठाणे, 30 :- नाशिकमधील

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

मुंबई, 30 : राज्यात पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.)

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव

मुंबई 30:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे निर्देश अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, 30 : राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे उपयोग होईल. या सेंटरमधून