Saturday, September 12 2026 2:20 am

lokvruttant_team

5506 Posts

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन कटीबद्ध -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे,29:- कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या “रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी..! चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी..!! रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर..! येथे अहम् ता द्रवली, झाले वसुधेचे घर..!”

ठाणे महापालिकेत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

ठाणे 25 : 25 जानेवारी हा 2024 हा 14 वा राष्ट्रीय मतदार दिवस आज ठाणे महापालिकेत प्रतिज्ञा घेवून साजरा करण्यात आला. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला

स्वच्छतेचे महत्व शिक्षकांनी विविध विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून द्यावे : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे 25 : तुम्हाला आपले शहर कसे असावे असे वाटते?… शाळेतील स्वच्छतागृह स्वच्छ असतात का?.. बाहेर फिरताना तुम्हाला रस्त्यावर कचरा दिसतो का? अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर

२५०० कोटींच्या रोख्यांचा ३० जानेवारीला लिलाव

मुंबई, 25: राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासंबधित खर्चासाठी 12 वर्षे मुदतीच्या 2500 कोटींच्या रोख्यांची विक्री करण्यात येणार असून, या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकास कामास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार

मुंबई उपनगर जिल्ह्यात अंतिम मतदार यादीत नवमतदारांची लक्षणीय वाढ

मुंबई, 25 – मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये नवमतदारांची संख्या लक्षणीय वाढली असल्याची माहिती तेजस समेळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामे तातडीने मार्गी लावावीत – क्रीडा व बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे

मुंबई, २५ :- आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा व बंदरे विभागाची विविध विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश क्रीडा, युवक कल्याण व बंदरे विकास मंत्री संजय

राज्यातील विमानतळांचा कालबद्धरित्या विकास करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 25– राज्यात एकूण 32 विमानतळे आहेत. यापैकी बऱ्याचशा विमानतळांची विकास कामे सुरू आहेत. अशा विमानतळांवरील विकासकामे कालबद्धरित्या पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत गडचिरोली येथे उत्तम

‘प्रभू श्री राम महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांना जोडणारा आद्य सेतू – राज्यपाल रमेश बैस

राजभवन येथे ‘उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस’ साजरा मुंबई, 25: महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये पौराणिक काळापासून संबंध आहेत. प्रातः स्मरणामध्ये लोक काशी विश्वेश्वरासह त्र्यंबकेश्वराचे स्मरण करतात. अयोध्येत

पर्यटन क्षेत्रात जागतिक दर्जाची कौशल्ये आवश्यक – पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील

मुंबई, 25 : पर्यटन क्षेत्रात जागतिक दर्जाची कौशल्य प्राप्त व्हावीत म्हणून शासन भर देत असून पर्यटन मध्ये कौशल्य विकासाच्या विविध योजना आणल्या जात आहेत, असे पर्यटन संचालक डॉ. बी. एन.

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभासाठी २ लाखांपेक्षा जास्त खेळाडू सज्ज

मुंबई, 25 : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ स्पर्धा २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.