शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी १५ वर्षात केलेल्या विकासकामांचा वचननामा प्रसिद्ध केला… ठाणे, १४ : शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी १५ वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज
शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी १५ वर्षात केलेल्या विकासकामांचा वचननामा प्रसिद्ध केला… ठाणे, १४ : शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी १५ वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज
ठाणे, 12 – ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात शिवसैनिकांचे जाळे निर्माण करणे, शिवसेना पक्ष त्यांची कार्यपद्धती तळागाळात पोहोचविण्याबरोबरच शिवसैनिकांसाठी कायम मदतीचा हात देणे आदी विविध केलेल्या कामांची पोचपावती म्हणून शिवसेनेचे
कळवा, खारीगाव, पारसिक नगर परिसराचा विकास करणार – नजीब मुल्ला ठाणे, 12 – आपण महायुतीमधून लढतो आहोत, महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्यायचे आहे. वेळ बदल घडविण्याची आहे. मतदारसंघातील
लोढा अमारा येथील नागरिकांशी साधला सवांद… ठाणे, 12 – जय श्री राम… संजय केळकर आगे बढो आशा घोषणा देत सकाळी मॉर्निग वॉकसाठी आलेल्या जेष्ठ नागरिकांसह बाल तरुणांनी ठाणे शहर विधानसभेचे
ठाणे स्थानकात हटके प्रचार – एकदा संधी देण्याचे केले आर्जव ठाणे, १२ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी मंगळवारी सकाळी ठाणे रेल्वे
रिसोडमधील प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन दर्यापूर, मेहकरमध्ये मुख्यमंत्र्यांचा प्रचार सभांचा धडाका अमरावती, 12 – महायुतीचे सरकार शेतकऱ्यांचे असून सरकारच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार आहे. सोयाबीन कपाशीचे जेव्हा भाव
– विधानसभा निवडणुकीत जाहीर केला बिनशर्त पाठींबा ठाणे, 12 : निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. मात्र खुद्द शिंदे कोपरी
करमाळा, बार्शी, धाराशीवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या झंझावाती प्रचार सभा करमाळा, 10 काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यास कल्याणकारी योजनांची चौकशी लावून त्या बंद करतील, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सोलापूर दौऱ्यावर आज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकला डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले भव्य सभेला संबोधित नाशिक 10: महिलांच्या सुरक्षा संदर्भात केंद्र सरकारने नवीन आचारसंहिता आणलेली आहे. लवकरच दिशा कायद्याचीदेखील अंमलबजावणी होणार
कळवा , मुंब्र्याला विकास काय असतो हे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच समजले – एड. गजानन चव्हाण आव्हान पेलण्याची क्षमता आव्हाडांमध्येच – एड. प्रशांत कदम जे आपल्या नेत्यावर निष्ठा ठेवत नाहीत; त्यांच्यावर