ठाणे- 21 ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या “जनसेवकाचा जनसंवाद” या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तक्रारिंचा पाऊस पडत आहे. शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत शेकडो नागरिकांनी आ. केळकर यांची खोपट कार्यालयात
ठाणे- 21 ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या “जनसेवकाचा जनसंवाद” या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तक्रारिंचा पाऊस पडत आहे. शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत शेकडो नागरिकांनी आ. केळकर यांची खोपट कार्यालयात
शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका गर्दी जमवणारा नेता राहिला नसल्याने राज यांची आठवण आली ठाणे, 21 भावडांना सुईच्या टोका इतकी जागा न देणाऱ्या दुर्योधनाप्रमाणे उद्धव ठाकरे हे आधुनिक
सातारा जिल्ह्यातील दरे गावातल्या शेतात यंदा केली आवाकाडोची लागवड सातारा (दरे), 21 :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. दरवर्षी आपल्या गावी
चंद्रपूर 21 : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19) वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मायनिंग ऑपरेशन कसे होते, गुणवत्ता कशी
नागपूर, 21 : विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही होवून या अर्जाची सद्यस्थिती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळण्यासाठी पब्लिक ग्रिव्हेन्सेस
नागपूर, 21 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणासाठी विविध विभागाकडे उचित कार्यवाहीसाठी अग्रेषित केल्या. त्यांनी या जनता दरबारात
बीड, 21 : बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे 93 वर्षापासून सुरू आहे. या परंपरेच्या माध्यमातून समाज
अहिल्यानगर 21- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध व्यवसायांवर कारवाईबाबत
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण; शंकुतला खटावकर, प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे, 21: महाराष्ट्राने उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा तसेच क्रीडा क्षेत्रातही देशाचे नेतृत्व केले आहे, असे प्रतिपादन
पुणे, 21 : ‘हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधु अशाच हुतात्मांपैकी एक होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचे कार्य चापेकर स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार आहे.