मुंबई,17 : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना निवासाची अडचण भासू नये, यासाठी वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे. वसतिगृहाची गरज आहे त्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यात येत आहेत. राज्यातील सर्व
मुंबई,17 : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना निवासाची अडचण भासू नये, यासाठी वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे. वसतिगृहाची गरज आहे त्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यात येत आहेत. राज्यातील सर्व
मुंबई, 17 : व्हिएतनाममधील अन्न विषयक मागणीतील विविधता, बदलती आहारपद्धती आणि अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार या गोष्टी महाराष्ट्रातील कृषीमाल निर्यातदारांसाठी संधी निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, 17 : महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे कृषीमाल, फळे आणि फुलांचे केंद्र असून, येथून विविध उच्च दर्जाची शेतीउत्पादने सायप्रससारख्या बाजारपेठांमध्ये निर्यात करण्यास उत्तम संधी आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सायप्रससोबत कृषीमाल
मुंबई, 17 : महाराष्ट्र विविध क्षेत्रात आघाडीवर असून युरोपियन युनियन सोबत कोणत्या क्षेत्रात गुंतवणुकीची आणि व्यापाराची अधिक संधी आहे ते क्षेत्र निश्चित करण्यात यावे. यासाठी राजशिष्टाचार आणि पणन विभाग युरोपियन
मुंबई, 17 : संयुक्त अरब अमिरात (युएई) हा गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) मधील एक महत्त्वाचा कृषीमाल-आयात करणारा देश असून, भारत तिचा एक प्रमुख अन्न व कृषी व्यापार भागीदार देश आहे.
अमरावती, 17 : जिथे विमानतळ आहे तिथे उद्योग उभे राहतात. यामुळे उद्योग हवे असतील तर विमानतळ आणि कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. यामुळे अमरावतीसह विदर्भामध्ये विमानतळ निर्मिती व विस्तारीकरणाचे काम सुरु आहे.
ठाणे, 16 : आपल्या आयुष्यातील ४० वर्षांहून अधिक काळ समाजसेवा, शिक्षण, साहित्य, वंचित व उपेक्षित घटकांच्या सक्षमीकरणासाठी अतुलनीय योगदान देणारे आणि आजही वयाच्या 83 व्या वर्षी सतत समाजासाठी कार्य करणारे
ठाणे, ता. 16 : शिपिंग क्षेत्रातील कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळावेत, यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या व कामगारांचे प्रश्न समजावून घेवून ते तडीस नेण्यासाठी सतत कार्यशील असलेले कामगार नेते नरेश बिरवाडकर
ठाणे, 16 : महर्षी वाल्मीकी ऋषी, व्यास मुनी, भृशुंडी ऋषी, कर्ण राजा, अशा संत, नरवीरांचा वारसा लाभलेला कोळी समाज शिक्षणाचा आधार घेऊन सक्षम होत आहे. या समाजातील अधिकतम बांधव पारंपरिक
ठाणे 16 : समाजाचे आपण ऋण लागतो आणि ते ऋण आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फेडले पाहिजे या भावनेने आपल्या पंचक्रोशीतील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, किंबहुना आर्थिक चणचणीमुळे