मुंबई : कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून, तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली
मुंबई : कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून, तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली
मुंबई : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मागील काही दिवसांपासून लाखाच्या घरात कोरोनाबाधित आढळून येत असून, हजारांच्या संख्येत रूग्णांचे मृत्यू होत आहेत. केंद्र शासनाकडून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी
मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातलेलं आहे. मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहारांमध्ये तर कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी येथील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची चिन्ह आहेत. वाढत्या रूग्णसंख्येच्या
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिरा व्यापारी नीरव मोदीला ब्रिटनमधून भारताकडे प्रत्योरोपित करावा, अशी मागणी भारताने काही महिन्यांपूर्वी केली होती. भारताची हिच मागणी ब्रिटनच्या
मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरात देणगी मोहीम राबवण्यात आली होती. देशभरातून लाखो लोकांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी देणग्या दिल्या. काहींनी रोख रकमेच्या स्वरूपात, काहींनी ऑनलाईन ट्रान्स्फरच्या रुपात तर काहींनी
मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असा कोणी विचार पण केला नव्हता. परंतु, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे तिन पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं.
मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. तर दुसरीकडे महापालिका देखील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘ब्रेक दि चेन’
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हाफकिन संस्थेला लस उत्पादन करण्याची मान्यता द्यावी अशी मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली होती. केंद्र
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक रुग्णालात ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. राज्यातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता भारतातील प्रसिद्ध उद्योगसमूह रिलायन्स मदतीसाठी पुढे आला आहे. मुकेश अंबानी यांच्या
मुंबई : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखी १, ४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात