अहमदनगर : कोरोनाची लस घेतल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे उघड झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी (ता.श्रीगोंदा) पोलिस ठाण्यातील सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या हे पोलिस
अहमदनगर : कोरोनाची लस घेतल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे उघड झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी (ता.श्रीगोंदा) पोलिस ठाण्यातील सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या हे पोलिस
अहमदनगर : शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा उपोषणाला बसणार असा इशाराच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारला दिला आहे. यासंदर्भात अण्णा हजारे यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह
अ नगर : शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोशाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानने केली आहे. यावरून आता मोठा वाद पेटला आहे.भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर
अहमदनगर : काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेल्या वादावर अखेर पडला आहे. अहमदनगर महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या सभापती पदासाठीच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी
अहमदनगर: राज्यभरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोसळलेल्या दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे देखील दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात
अहमदनगर : इंदुरीकर महाराज यांनी याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरा बाहेर न पडण्याचं आवाहन केलं होतं. २२ मार्चला जनता कर्फ्यूच्या दिवशी त्यांनी, ‘मी घरीच राहणार आहे, तुम्हीही घराबाहेर पडू नका,
अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार किती अस्वस्थ आहेत याचा प्रत्यय आज अहमदनगरमध्ये आला. नेत्यांबरोबर नातेवाईकही पक्ष सोडून जात असल्याच्या पत्रकाराच्या एका प्रश्नावर पवारांचा पारा चढला. चिडलेले
अहमदनगर: – आज पहाटे नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. जातेगाव फाट्याजवळ एका उभ्या ट्रकवर वर स्कार्पिओ गाडी आदळून हा अपघात घडला. या अपघातात तिघांनी आपला जीव गमावलाअसून एकजण गंभीर
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व नविन निवडुन आलेले खासदार डॉ. सुजय विखे व खा. सदाशिव लोखंडे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या विजया निमित्ताने लावलेले पोस्टर काही अज्ञात व्यक्तींनी फाडले असल्याची घटना