दिल्ली : आज सकाळी श्रम शक्ती भवन दिल्ली येथे केंद्रीय श्रममंत्री श्री संतोष गंगवार यांच्याबरोबर ऑल इंडिया न्यूज पेपर डीस्ट्रीब्यूटर असोसिएशनच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक झाली.त्या बैठकीत राष्ट्रीय सल्लागार आमदार श्री
दिल्ली : आज सकाळी श्रम शक्ती भवन दिल्ली येथे केंद्रीय श्रममंत्री श्री संतोष गंगवार यांच्याबरोबर ऑल इंडिया न्यूज पेपर डीस्ट्रीब्यूटर असोसिएशनच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक झाली.त्या बैठकीत राष्ट्रीय सल्लागार आमदार श्री
दिल्ली – मध्य दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर शुक्रवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाला. या बॉम्ब स्फोटाची तीव्रता फारच कमी होती. बॉम्बस्फोट झालेल्या परिसराला सुरक्षा पथकांनी घेराव घातला असून, यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.
दिल्ली : राजधानी दिल्लीत पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत पाचही दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्लीमधील शकरपूर परिसरात झालेल्या चकमकीनंतर अटकेची
दिल्ली: पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला असून जैश-ए-मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून
दिल्ली : डोंगरांवर बर्फवृष्टी आणि पावसाचा परिणाम आता मैदानी भागावर देखील दिसू लागला आहे. हिवाळ्यातील पहिला पाऊस रविवारी संध्याकाळी दिल्लीत झाला. हा पाऊस जरी सौम्य असला तरी सोमवारपासून त्याचा परिणाम
दिल्ली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे. एवढचं नाही तर सोशल मीडियाच्या माध्यामातून यंदाच्या दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन जनतेला करण्यात येत आहे. अशा सर्व परिस्थितीत दिल्लीमध्ये
दिल्ली : भारतात कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे, ही बाब आता केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे. ही गोष्ट नाकारण्यात अर्थ उरलेला नाही, असे मत AIIMS ‘एम्स’चे माजी संचालक डॉ. एम.सी. मिश्रा
*कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी ५० हजार कोटींचं पॅकेज – निर्मला सीतारामन* दिल्ली देशातील कोळसा उत्पादन वाढीवर भर दिला जाणार असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. या कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी
नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईत सामूहिक शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी रविवारी (पाच एप्रिल) रात्री नऊ वाजता प्रत्येक भारतीयाने सर्व लाईट बंद करून घराच्या गॅलरीत किंवा दारात येऊन नऊ मिनिटांसाठी एक दिवा,
नवी दिल्ली : कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनतेने जनतेसाठी लावलेला हा कर्फ्यू असेल. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ