मुंबई, दि. 4 : भारत आणि जपानचे संबंध पूर्वपार आहेत. ते अधिकाधिक दृढ होण्यास या कराराची मदत होणार नाही. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे आणि वैविध्यपूर्ण असे विविध अनेक सुरु आहेत. या सर्वच प्रदेशाने आपला हात जोडला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. जपान-भारत आणि महाराष्ट्र आणि वाकायामा हे नाते एक आदर्श ठरेल, असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ प्रेरणा यांनी केले.
गेट वे ऑफ इंडिया येथे आज महाराष्ट्र सरकारचे जपानचे वाकायामा प्रांत यांच्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. बोलत होते. राज्य विधानाचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वे, उपमुख्यमंत्री क्षेत्रमोकर प्रदेशो, वाकायामाचे गव्हर्नर किशी शुहेही, पर्यटन मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक के, पर्यटन विभाग प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र विकास महाव्यवस्थापकीय संचालक श्री जोशी- शर्मा, विकास संचालक बी. एन. पाटील, गणपतीचे ४५ जणांचे पदाधिकारी, अधिकारी, नागरिक उपस्थित होते. यापल्पमो व महाराष्ट्रीयन कुस्तीची प्रात्यक्षिकांनी सादर केली. या निमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे लेझर शोचे देखील करण्यात आले होते.
मुख्यमंत्री श्री. ते म्हणाले, की भारत आणि वीजपुरवठा पूर्वपार संबंध आहेत. ते अधिकाधिक दृढ होकारार्थी महाराष्ट्र आणि वाकायामा सामने प्रान्ताचा सार्वजनिक गुणाचा ठरला आहे. मला विश्वास आहे. त्याचं काम करण्यासाठी निर्धार करू. ऑक्टोबर २०१३ मध्ये उभयंत चॉली आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबधित करार झाला आहे. या कराराची ही दशकपूर्ती आहे. या कराराचे आज आपण नूतनीकरण करत आहोत. गेल्या दहाव्या जी या करारातील उद्दिष्टांची पूर्ती सर्वांचे अभिनंदन करतो आणि या करारासाठी शुभेच्छा देतो.
जपान आणि महाराष्ट्रचा गुण लढवय्येपणा, उद्यमशीलता आणि नावीन्याचा ध्यास घेणारा आहे. कुस्ती दोन्हीकडे लोकप्रिय आहे. त्यामुळे कुस्तीबाबत महाराष्ट्राचे क्रीडा संचालनालय आणि Wakayama Prefecture Wrestling Federation (वाकायामा प्रीफेक्चर रेसलिंग फेडरेशन) यांच्या दरम्यान होणार हा करारही महत्वाचा आहे. यामुळे कुस्तीमधील प्रशिक्षणापासून ते खेळाडूंच्या सुविधांबाबत आदान-प्रदान होईल. तसेच खेळाचा दर्जा सुधारण्यास त्यामुळे मदत होईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
*सुमो आणि कुस्ती खेळातील साधर्म्य दोन्ही देशांना जोडणारा एक दुवा ठरेल* :*विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर*
विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले, की सुमो जपानमध्ये लोकप्रिय असून महाराष्ट्रात कुस्ती लोकप्रिय आहे. या समान धाग्यामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होवून दोन्ही देशांना जोडणारा दुवा ठरेल.
*जपानचे आणि राज्याचे संबंध अधिक मजबूत होतील*:*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की पर्यटनाच्या क्षेत्रात जपानने खूप मदत केली आहे. जपानमध्ये महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाचे कार्यालय आहे आणि संभाजीनगरमध्ये जपानचे कार्यालय आहे. या नवीन सामंजस्य कराराच्या पार्श्वभूमीवर जपान आणि राज्याचे संबंध अधिकच मजबूत होतील. या सामंजस्य करारामुळे जपान आणि महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक देवाण- घेवाण होऊन पर्यटनाला चालना मिळेल. आजच्या सामंजस्य करार नुतनीकरणामुळे राज्यातील पर्यटन विकास होण्यास मदत होणार आहे.
*अजिंठा अभ्यागत केंद्रासाठी वाकायमाचे ३०० कोटी रुपयांचे सहकार्य : पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा*
पर्यटन मंत्री श्री. लोढा म्हणाले,अजिंठा अभ्यागत केंद्रासाठी वाकायमा शासनाने ३०० कोटी रुपयांचे सहकार्य केले.पर्यटन क्षेत्रातच फक्त या सामंजस्य करारा मुळे मदत होणार नसून अन्य क्षेत्रातही प्रगती होण्यासाठी मद होणार आहे.सुमो कुस्ती प्रकार देखील आज मुंबई करांना पहाता येणार आहे असेही श्री.लोढा म्हणाले.
*महाराष्ट्र शासन आणि जपान यांचे दहा वर्षापासून मित्रत्वाचे संबध*
वाकायामाचे गव्हर्नर किशीमोटो शुहेही म्हणाले, की महाराष्ट्र राज्य आणि जपानचे वाकायामा प्रांत यांच्यात सुमो व कुस्ती खेळ याबाबत सन २०१३ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. या कराराअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील अनेक प्रकल्प होते. कोयासन विद्यापीठात महाराष्ट्र शासनाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचे अनावरण, यशदा मार्फत महाराष्ट्रातील शहरी विकास अधिका-यांसाठी वाकायामा येथे प्रशिक्षण,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी Omotenashi (जपानी आदरातिथ्य) प्रशिक्षण, शालेय विद्यार्थासाठी सांस्कृतिक वारसा प्रशिक्षण, जपानी मार्गदर्शक प्रशिक्षण, वाकायामा येथील हेंगू अभ्यागत केंद्र व अजिंठा अभ्यागत केंद्र यांच्यात सामंजस्य करार,कोयासन विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद यांच्यात सामंजस्य करार, टोकियोमध्ये एमटीडीसी माहिती कार्यालय आणि औरंगाबाद आणि मुंबई येथे वाकायामा कार्यालय उघडणे, वाकायामा येथून या कार्यालयांमध्ये अधिकारी प्रतिनियुक्ती, ट्रॅकव्हल एजन्टसाठी परिचय, पर्यटन प्रसिद्धी उपक्रम, अजिंठ्यावरील डॉक्युमेंटरी कार्यक्रम पार पडले. आजच्या सामंजस्य करारामुळे दोन्ही राज्यांच्या विकासात भरत पडेल असेही श्री. शुहेही म्हणाले.