भारत आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत महत्वाचा करार झाला असून दोन्ही देशाच्या लष्करांनी जम्मू आणि काश्मीरमधील तसंच इतर परिसरातील नियंत्रण रेषेवर गोळीबार थांबवण्यावर सहमती झाल्याची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या मिलिटरी
भारत आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत महत्वाचा करार झाला असून दोन्ही देशाच्या लष्करांनी जम्मू आणि काश्मीरमधील तसंच इतर परिसरातील नियंत्रण रेषेवर गोळीबार थांबवण्यावर सहमती झाल्याची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या मिलिटरी
महाराष्ट्र : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत होणार आहे.कमी कालावधीसाठी अधिवेशन होत असल्याने विरोधक नाराज झाले आहेत. विरोधकांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग केला आहे. या
दिघा येथील माजी नगरसेवक भोलानाथ महादशेठ ठाकूर यांनी आपल्या राहत्या गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना आज नवी मुंबईमध्ये घडली आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. १ चे ते
मुंबई : कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून, तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली
मुंबई : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मागील काही दिवसांपासून लाखाच्या घरात कोरोनाबाधित आढळून येत असून, हजारांच्या संख्येत रूग्णांचे मृत्यू होत आहेत. केंद्र शासनाकडून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी
मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातलेलं आहे. मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहारांमध्ये तर कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी येथील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची चिन्ह आहेत. वाढत्या रूग्णसंख्येच्या
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिक आरटीपीसीआरची तपासणी करतात, मात्र सदर तपासणी अहवाल येण्यास दोन तीन दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याने प्राथमिक लक्षणे असलेले रुग्ण खाजगी रुगणालयात दाखल होतात. काही वेळेस
ठाणे : कोविड लाटेला तोंड देण्यासाठी शिक्षकांना विविध केंद्रांमध्ये आरोग्य सेवकांच्या मदतीसाठी पाठवले जात असून अशा कोविड संकटात काम करणा-यांना पीपीई कीट्स आणि अन्य साहित्य देण्यात टाळाटाळ करु नये तसेच
ठाणे : महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधील कारभाराचा बोजवारा उडाला आहे. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कंत्राटदाराकडून क्षमतेपेक्षा अवघ्या ३० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असल्याचे खात्रीलायक सूत्रांवरून समजते. तर चक्क कर्नाटकातील एका विशिष्ट
नाशिक : चक्कर येऊन पडल्याने नाशिक शहरात एकाच दिवसात ९ जण दगावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वीही चक्कर आल्याने चौघा जणांचा २४ तासांच्या काळात मृत्यू झाला होता. नाशिकमधील
नाशिक : मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असून यंदाच्या पावसाळ्यात येवला, चांदवडला पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारे पाणी
नाशिक: महानगरपालिका निवडणूक होत आहे. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यातच भाजपचे नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी
कोकण : सिंधुदुर्गातील आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा ६ मार्चला होणार आहे. दरवर्षी कोकणवासीयांसाठी भराडी देवीची यात्रा पर्वणी असते. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेची यात्रा
रत्नागिरी :- मंगळवारी सकाळी रत्नागिरीजवळ विद्युतीकरणासाठीचे मशीन रुळांवरून घसरल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली असून मुंबईकडून आणि मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाला आहे. नेमके सुट्टीच्या दिवसात अशी समस्या झाल्यामुळे
सिंधुदुर्ग : निवडणुकीची आचारसंहिता चालू होतच सिंधुदुर्गमधील वातावरण पेटले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या सावंतवाडी येथील तालुकाध्यक्ष आणि माजी खासदार निलेश राणे यांचे समर्थक संजू परब यांच्या
लातूर :अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी गावात कोंबड्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. कोंबड्यांना न्यूमोनिया झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी इथे १२८
ठाणे : मागील काही महिन्यापासून राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होत असून कोणत्याही निर्णय प्रक्रियेत समावून न घेतल्याने कॉंग्रेस पक्ष नाराज झाला आहे. आता तीच नाराज ठाण्यातही आता उघडपणे समोर येऊ
ठाणे : ठाण्यात कोविड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व संसर्गाची शृंखला तोडण्यासाठी ठाणे महावगरपालिकेच्यावतीने जाहिर केलेल्या टाळेबंदीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी तसेच अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी-अधिकारी किंवा अन्य तातडीच्या गरजेच्या
वर्धा : सुरत येथे अडकून पडलेल्या मजुरांना घेऊन ओडिशाला निघालेल्या बसला अपघात झाल्याची घटना वर्ध्यात नागपूर-अमरावती महामार्गावर पहाटे घडली. या अपघातात जखमी झालेल्या मजुरांना सोडून चालकसह सर्वजण घटनास्थळावरुन निघून गेले
कळंब (यवतमाळ) : अस्थी विसर्जन करून परतणारे वाहन दरीत कोसळून आठ जण ठार, तर १६ जण जखमी झाले. ही घटनारी वाजताच्या सुमारास कळंब-जोडमोहा मार्गावर असलेल्या वाढोणा गावादरम्यान घडली. मृतांमध्ये चालकासह
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत वाशिम लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष लागून राहिले आहे. प्रहार संघटनेच्या तिकीटावर वैशाली येडे निवडणूक लढत आहेत. आत्महत्या केलेले शेतकरी सुधाकर येडे यांच्या त्या पत्नी… वैशाली येडे
धुळे-: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार मंगला अर्जुन यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने चंद्रकांत सोनार यांची बिनविरोध निवड झाली. तर धुळे महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली असून महापौरपदी चंद्रकांत सोनार यांची निवड झाली आहे.
बीड – सुनावणी सुरु असलेल्या एका प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके यांच्या सांगण्यावरून १ लाख १५ हजारांची लाच स्वीकारताना पुरवठा विभागातील लेखा परीवेक्षक
मुंबई :औरंगाबाद शहरातील कचरा समस्येच्या आंदोलनात नागरिकांवर दडपशाही करणाऱ्या पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती.गुरूवारी सकाळी
सांगली: महापौर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. बहुमत असलेल्या महापालिकेत महापौर निवडीवेळी पक्ष शाबूत ठेवण्याबरोबरच बंडखोरी टाळण्याचं आव्हान पेलण्यात भाजपाला अपयश आलं आहे. सांगली पालिकेत महापौरपदी राष्ट्रवादी
सावरकरांना भित्रा म्हणणाऱ्या राहुल गांधींवर उद्धव ठाकरेंनी केली टीका. सांगली : राहुल गांधी हे सावरकरांना भित्रा म्हणतात. सावरकरांना भित्रा म्हणणारा राहुल गांधीसारखा नालायक माणूस संसदेत पोचता कामा नये, असे वक्तव्य
रत्नागिरी -: रत्नागिरीमध्ये गावच्या चिपळूण तालुक्यातील रामपूर गावामधील सरपंचने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरा-बायकोच्या भांडणातून बायकोने विष पिऊन तिने आत्महत्या केली. श्रीया रावराणे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं
गुजरात : गुजरातमधील सुरतमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे झालेल्या एका अपघातामध्ये काही मजूर चिरडले गेले
गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या कच्छमध्ये अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करणार आहेत. याचवेळी जगातील सर्वात मोठ्या पर्यायी वीज निर्मिती प्रकल्पाचं देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. सरकारकडून यासंदर्भात
गुजरात : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पहिल्यांदाच मराठी माणसाची वर्णी लागली आहे. योगायोग म्हणजे महाराष्ट्राच्या पाठोपाठ गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदीही ‘चंद्रकांत पाटील’ नामक नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नवसारीचे भाजप खासदार चंद्रकांत रघुनाथ
नवी दिल्ली -: ‘एक जुनी सभ्यता जी अनेक धर्म, संस्कृती, भाषा, समुदाय आणि जातींना जोडून ठेवली आहे. गेल्या 71 वर्षांदरम्यान आधुनिक राष्ट्र होण्याच्या दिशेने प्रयत्न केला. मात्र आज त्याचे इतके
नवी -दिल्ली -: आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहीताना जेटली म्हणतात, सध्या तंबाखूजन्य उत्पादन, वातानुकूलीत यंत्रणा, एसयुव्ही सारखी लक्झरी वाहने, मोठे टीव्ही, डिशवॉशरसह सिमेंट आणि ऑटो पार्टस अशा उत्पादनांचा समावेश २८ टक्क्यांच्या
मुंबई -: आरकॉनने सिस्टेमा श्याम टेलिसर्विसेसजकडून खरेदी केली होती. आरकॉमवर 46,000 कोटींचे कर्ज आहे. हा स्पेक्ट्रम विकल्यानंतर आरकॉमला 18,000 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी मदत होईल. आरकॉम आणि जिओ या दोन्हींसाठी
मुंबई :-भारतीय क्रिकेट संघातील धमाकेदार सलामीवीर फलंदाज शिखर धवन याच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषक २०१९ च्या स्पर्धेतून कायमचा बाहेर पडला आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.भारतीय क्रिकेट
मुंबई :- भारतीय क्रिकेट संघ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी काल (मंगळवार) रात्री उशिरा इंग्लंडला रवाना झाला. ३० मे रोजी इंग्लंडमधील वेल्स येथे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात होत आहे. ही स्पर्धा १४ जुलैपर्यंत
ठाणे:- ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे क्रिकेटपटूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार करण्यात आलीआहे. अनेक वर्षानी या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया विरुध्द ठाणे हा सराव सामना रंगला. हा सराव सामना पाहण्यासाठी क्रिकेटरसिकांनी मोठी
अलिकडच्या काळात देशात कुठेही आंदोलनांनी जोर धरला की, सरकारकडून इंटरनेट बंदीचं अस्त्र उगारले जाते. सध्या देशात सुधारित नागरिकत्व कायदा आणि ‘एनआरसी’वरुन देशभर आंदोलन होत आहे. या आंदोलनांना रोखण्यासाठी सरकारकडून पुन्हा
आता फेसबुकवरही व्हॉट्सअॅपप्रमाणे एकदा पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार असून आता लवकरच एकदा पाठवलेला मेसेज फेसबुक मेसेंजरचे युजर्स डिलीट करु शकणार आहेत. मेसेंजरवर लवकरच हे नवे फिचर येणार असल्याची माहिती
प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरू असलेल्या ऑफरमध्ये स्वस्त दरात स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय योग्य संधी आहे. कारण फ्लिपकार्टच्या 24 जानेवारीपासून सुरू असलेल्या सेलचा आजचा (27 जानेवारी)
मुंबई-: अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले. एलिझाबेथ हॉस्पिटल(नेपेन्सी रोड) मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. कर्करोगानं आजारी असल्यानं त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.
नवी-दिल्ली-: अर्थसंकल्पाच्या भाषणात पियूष घोयल यांनी भारतीय चित्रपटातील निर्मात्यांना मोठी सूट दिली आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपटाचे चित्रीकरण करताना विदेशी चित्रपटांप्रमाणे सिंगल विंडो क्लिअरन्स मिळेल. तसेच सिनेमागृहातून चित्रपटाच्या प्रिंट चोरीच्या समस्यांवर
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते कादर खान यांचे मंगळवारी निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते .कादर खान गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. उपचारासाठी ते कॅनडामध्ये मुलाबरोबर राहत होते. काही दिवसांपूर्वीच कादर
ठाणे जिल्हा शासकीय रुग्नालय यांच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त ठाण्यात एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली होती यामध्ये परिचारिका,कॉलेज तरुण,तरुणी,सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या
ठाण्यातील संकेत जाधव मित्र परिवाराच्या वतीने गेली २४ वर्ष सलग सुरु असलेल्या बाबा अमरनाथ यात्रेकरीता आज प्रारंभ करण्यात आला सकाळी ठाणे महापालिका मुख्यालयापासून बाबा अमरनाथ यात्रेकरीता संकेत जाधव मित्र परिवार
डोंबिवलीच्या पाटकर विद्यालयातील कुमारी श्रुतिका जगदीश महाजन या विद्यार्थिनीने शालांत परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळविले . त्याबद्दल तिचे अभिनंदन करताना कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर, सोबत सभागृह
मुंबई-: आज सकाळी ठाण्यातील ४० नगरसेवक काही कामानिमित्त मुंबईवरून दिल्लीला जात होते. जी- ८३१९ या गो ऐअर ने जात असताना काही तांत्रिक बिघाडामुळे विमान विमान त्वरित जवळच्या पोर्टवर ल्यांड करण्यात
ठाणे -: भिवंडीमध्ये आज सकाळी ०८:२० वाजताच्या सुमारास सरवली M.I.D.C. येथे, उजागर डाईंग कंपनीमध्ये आग लागली असुन सदर घटनास्थळी भिवंडीचे 1 फा.वा., कल्याण-डोंबिवलीचे 1 फा.वा., अंबरनाथचे 1 फा.वा. व ठाण्याचे 1
मुंबई-: कांदिवली पूर्वेकडील दामू नगरमधील कपड्याच्या कारखान्याला रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आग लागली. आग लागताच कारखान्यातील कामगार बाहेर पळाले. चार फायर इंजिन आणि टँकर्सच्या मदतीने सुमारे दीड तासांत अग्निशमन दलाच्या